आयुष्यात यशस्वी होणं सोप्प आहे पण तो यश हाताळणे अवघड आहे. आणि यश जर चांगल्या प्रकारे हाताळला नाही गेला त्या यशाला काही किंमत राहत नाही.
आसपास अशी बरीच लोक सापडतात जी खूप यशस्वी आहेत पण ते त्यांच्या आयुष्यात सुखी नसतात कारण ते यश त्यांना हाताळता येत नाही म्हणून जवळची माणसं, अशी माणसं गमवतात
खुप जवळचं कुणी सोबत नसेल त्या यशाचं कौतुक करायला, तर यशाचा उपयोग काय?
यशाला किंमत येते जेव्हा त्या यशाचं कौतुक आपल्या खूपच जवळच्या लोकांना असतं
नाहीतर वाळवंटात भटकणारा खूपच सुंदर त्या पक्षी सारखं वाटतं ज्याचं कौतुक करायला तिथे कोणीही नाही.
त्याच्या तो सुंदरपणा वाया जातो